शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत कर्ज माफ 

 

 

 

 

Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यभरातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी राज्य सरकारने ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजना जाहीर केली आहे.

 

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

या योजनेअंतर्गत जिल्ह्यामधील ६० हजार ७३५ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ३० कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

 

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला अनेक वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. या सर्व संकटांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत दोन वेळा पीक कर्जाच्या माफी योजना राबवल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. loan waiver

 

 

६२,५०४ शेतकरी योजनेसाठी पात्र

विविध बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज घेऊन त्यांची नियमित परतफेड करणारे ६२ हजार ५०४ शेतकरी या प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

संबंधित बँकांनी या पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीनुसारच अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे.

 

 

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!