उद्यापासून 4 दिवस महाराष्ट्र बंद देवेंद्र फडणीस यांचा आदेश 

 

 

 

Maharashtr band मुंबई महानगरपालिकेवर भगवा कोणाचा फडकणार आणि राज्याचा प्रथम नागरिक होण्याचा मान कोणाला मिळणार, याचा फैसला आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज वर्षा निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य बैठकीत मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. मुंबईतील संख्याबळाची जुळवाजुळव, मित्रपक्षांची भूमिका आणि अपक्षांना सोबत घेण्याची रणनीती यावर दोन्ही नेते शिक्कामोर्तब करण्याची चिन्हे आहेत. महायुतीचा महापौर बसवण्यासाठी जागावाटपाचा कोणता फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

चाळीसगाव तालुक्यातील टाकळीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून, नायलॉनच्या मांजामुळे दुचाकीस्वार तरुणाचा गळा चिरला आहे. दिनेश पाटील असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

 

राजू शेट्टी यांचे खंदे आणि विश्वासू समर्थक महेश खराडेंचा पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

 

सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश

 

महेश खराडेंच्या भाजपा प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा हादरा

 

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.डिसेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं होते. त्याच सोबत लोक प्रबंधन क्षेत्रात के. टी. थॉमस यांना, केरळच्या एन. राजम यांना कला क्षेत्रात तर उत्तर प्रदेशातील पी. नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात तर केरळच्या व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

 

 

धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत दोन गटात राडा झाला आहे. शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाली असून शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिपनंतर प्रचंड गोंधळ झाला आहे.

 

 

 

नाशिक – आदिवासी शेतकरी आंदोलक उद्या मुंबईच्या दिशेने येणार

 

 

 

विविध प्रलंबित मागण्यांसाठी हजारो आदिवासी शेतकरी पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले आहे.आज नाशिक शहराबाहेर राजुर बहुला येथे त्यांचा मुक्काम असून त्यानंतर उद्या पुन्हा मुंबईच्या दिशेने होणार रवाना आहे.

 

 

 

जेवढी गर्दी बारमध्ये होते, त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, अशी सणसणीत टीका आज मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे एबीपी माझा सोबत बोलताना केली. आज माजी दिवंगत आमदार सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते आले होते.

 

 

 

 

 

 

 

आम्हा हिंदूंचे 33 कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरं उघडा, मंदिरे बंद ठेवणे ही सरकरकची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता. मात्र, मंदिरे बंद ठेवता म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

error: Content is protected !!