फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी 5 अटी लावल्या मुख्यमंत्री आज स्पष्टच बोलले 10 लाख शेतकरी बाहेर पडणार

 

 

 

Farmers Loan Waiver Date Finalized: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकार ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची योजना आखत आहे, अशी पुष्टीमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमआहे. राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करणार आहे. या वर्षाच्या ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकार घेईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलीय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी लागू करण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली होती. त्याचा अहवाल सरकारला लवकरच मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिलीय.

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

अजित पवार म्हणाले-पीककर्जाचे पैसे भरून टाका

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे

 

 

 राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. कारण अजित पवारांनी शेतकऱ्यांना स्पष्टचं सांगून टाकलंय. खरं तर सरकार कर्जमाफी करेल या आशेवर राज्यातील शेतकरी होते. पण अजित पवारांच्या त्या वक्तव्यामुळे बळीराजाच्या आशेवर पाणी फेरलंय.

 

कर्जमाफीच्या बाबतीत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. आम्हाला तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी संदर्भातला रिपोर्ट येईल. तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही चर्चा करून 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ, असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेत कशाप्रद्धतीने लागू करावी, यासाठी प्रविण परदेशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सरकारला एप्रिलला महिन्यात प्राप्त होणार आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकरी आणि इतर थकीत कर्जदारांना या निर्णयाचा लाभ होईल. राज्यातील कर्जमाफीच्या नव्या निर्णयामुळे सुमारे २४ ते २५ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

 

: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कर्जमाफी संदर्भात ही बातमी असून कृषीमंत्री दत्तात्र्यय भरणे यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच निर्णय घेतलेला आहे. सध्या माहिती संकलनाचे काम सुरू असून, एप्रिलपूर्वी माहिती उपलब्ध होणार आहे. परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल. त्यानंतर, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय होईल, असं कृषीमंत्री दत्तात्र्यय भरणे यांनी म्हटलं आहे. कृषीमंत्र्यांच्या या महितीनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

 

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाविषयी बोलताना ते म्हणले की, सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, अशी भावना पक्षातील आमदारांची आहे. असं असलं, तरी तेराव्या दिवसानंतरच सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार एकत्र बसून निर्णय घेतील. सध्या पवार कुटुंब दुःखात आहे. तेरा दिवस पूर्ण होईपर्यंत या विषयावर चर्चा करणे योग्य नाही. त्यानंतर सर्वांच्या भावना ऐकून निर्णय होईल. सुनेत्रा पवार यांच्या सोबतच्या भेटीत कोणताही राजकीय विषय झाला नसून, केवळ अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी राज्य, देश आणि पक्षाची जबाबदारी सांभाळावी. याबाबत कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्वांच्या भावना ऐकून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका दत्तात्र्यय भरणे यांनी बारामती येथे स्पष्ट केली आहे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत. अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. शेतकरी कर्जमुक्तीबाबत अर्थसंकल्पात मर्यादित तरतूद होऊ शकते. मात्र, दिलेला शब्द सरकार नक्की पाळे

 

 

शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच निर्णय घेतलेला आहे. सध्या माहिती संकलनाचे काम सुरू असून, एप्रिलपूर्वी माहिती उपलब्ध होणार आहे. परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल. ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय होईल,” असं कृषीमंत्री दत्तात्र्यय भरणे यांनी सांगितलं आहे.

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

भरणे म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत असा विश्वास त्यांना दिला. दादांच्या नंतर या राज्यातील जनतेच्या अपेक्षा आहेत आपण सर्वजण एकत्र काम करू, असेही त्यांना सांगितले. मात्र, या भेटीत कोणताही राजकीय विषय झाला नसून, केवळ अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी राज्य, देश आणि पक्षाची जबाबदारी सांभाळावी. याबाबत कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्वांच्या भावना

 

दरम्यान, ‘मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. अजित पवार यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. शेतकरी कर्जमुक्तीबाबत अर्थसंकल्पात मर्यादित तरतूद होऊ शकते. मात्र, दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल,’ असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.

 

‘इंदापूरची जनता हुशार आहे. भाषणांना किंवा प्रचारसभांना ती भुलत नाही. तालुक्याच्या

 

 

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिले होते. मात्र आता सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने याबाबत कोणतीही घोषणा केली नाहीये. 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा, या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी सरकारची आर्थिक परिस्थिती नाही, असे स्पष्टपणे अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे सरकारचं कर्जमाफीचं आश्वासन हवेतच विरल्याची टीका विरोधकांनी केलीय..

 

 

एकीकडे अजित पवारांनी आपल्या स्वभावाप्रमाणे कोणताही आडपडदा न ठेवता शेतकरी कर्जमाफीवर रोखठोक भूमिका मांडली. पण त्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

 

सत्ताधारी संकटात, विरोधकांकडून कर्जमाफीवरून सवाल

 

तुळजापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांना विरोधकांनी निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करुन दिली. फडणवीसांच्या भाषणातील ते वक्तव्य विरोधकांनी सोशल मीडियावर शेअर करीत निशाणा साधला. पुन्हा सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, असे जाहीर वक्तव्य किंबहुना आश्वासने फडणवीस यांनी 

 

 

सत्ताधारी संकटात, विरोधकांकडून कर्जमाफीवरून सवाल

 

 

 

तुळजापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांना विरोधकांनी निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करुन दिली. फडणवीसांच्या भाषणातील ते वक्तव्य विरोधकांनी सोशल मीडियावर शेअर करीत निशाणा साधला. पुन्हा सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, असे जाहीर वक्तव्य किंबहुना आश्वासने फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात केली होती.

 

 

 

कृषिमंत्री म्हणाले, कर्जमाफी हा माझा विषय नाही!

 

या मुद्यावरून आता सरकारची चांगलीच कोंडी झालीय. कृषिमंत्र्यांनी तर थेट हात झटकले आहेत. कर्जमाफी विषय माझा नाही, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे म्हणत कृषिमंत्री कोकाटे यांनी हात वर केले. योजनांच्या आर्थिक भारामुळं अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. एकत्रित बसून निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं, असे शिंदे गटाचे मंत्री शिरसाट म्हणाले.

 

अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

 

 

 

दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेची पाठराखण केलीय. अजित पवारांची भूमिका हीच सरकारची

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!