Karj Mafi Yojna Maharashtra 2026: शेतकरी बंधूंनो, सरकारनं दिलासा देणारी एक मोठी घोषणा पुन्हा एकदा केली आहे – नवीन कर्ज माफी यादी प्रसिद्ध झाली आहे! महात्मा फुले कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पण प्रश्न असा आहे की, ही शेतकरी कर्जमाफी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?
यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे महात्मा फुले कर्ज माफी योजना?
महात्मा फुले कर्ज माफी योजना (MJPSKY) ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं 1.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जातं. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे, कारण अनेक वर्षांपासून ओसाड पडलेली शेती आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत.
महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी मधील सरकारने 31 डिसेंबर 2019 रोजी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्याच्या जवळपास शेतकऱ्यांनी घेतलेल्या थकीत अल्पमुदतीचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे उद्देशाने ही महात्मा फुले कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. मार्च 2015 आणि मार्च 2019 हि कर्जमाफी सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुदत आणि व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या व्यक्तींसाठी हि कर्जमाफी लागू करण्यात आलेली आहे.
महात्मा फुले कर्ज माफी यादी कशी पहावी?
हे फारसं तांत्रिक नाही. मोबाईलवरूनसुद्धा तुम्ही यादी पाहू शकता:
यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर गेल्यावर यादी डाउनलोड करा हा पर्याय दिसेल.
PDF स्वरूपात यादी मिळते. गावानुसार फिल्टर लावा.
यादीतून तुमचं नाव, खाती क्रमांक, बँकेचं नाव अशा सर्व तपशिलांची खात्री करा.
जर तुमचं नाव यादीत नसेल, तर जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा कृषी विभागाकडे संपर्क साधा.
महाराष्ट्र कर्ज माफीबाबत शंका असल्यास काय कराल?
Maharashtra karj mafi बाबत अधिक माहिती हवी असल्यास:
आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क करा
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात चौकशी करा
राज्य सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन करा
नवीन कर्ज माफी यादी बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
माझं नाव कर्जमाफी यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं?
तुम्ही www.mjpsky.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून यादीत तुमचं नाव शोधू शकता.
कर्जमाफी किती रक्कमपर्यंत दिली जाते?
या योजनेनुसार लघु व सीमांत शेतकऱ्यांचं ₹1.5 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जातं.
मला अधिक माहिती कुठे मिळेल?
अधिक माहितीसाठी तुम्ही:
गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क करू शकता.
सरकारी हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता.
जिल्हा कृषी कार्यालय गाठू शकता
योजनेमध्ये जे शेतकरी दुर्लक्षित आहेत, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत. अशा शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज सरकार महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत माफ करणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेचे अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत अल्पकालीन पीक कर्ज पुनर्घटन किंवा पुनर्गठीत कर्जासाठी कमाल मर्यादेपेक्षा कर्जमाफीची लाभ दिले जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.
30 सप्टेंबर पर्यंत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त मदत किंवा व्याजासह थकबाकी ज्या शेतकऱ्यांची थकलेली आहे. किंवा पुनर्जीवन कर्ज खाते योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार ना
हीत. सर्वांनी नोंद घ्यावी.
यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा