वारीत या 3 महिलांनी असं काय केलं की ज्यामुळे 15 दिवस महाराष्ट्र बंद आषाढी वारीला कलंक लावला
शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केल्यानंतर विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. तसंच वारकरी परंपरेत नसताना तलवारी घेऊन गतवर्षी वारीमध्ये घुसलेल्या धारकऱ्यांना अर्बन नक्षलवादी म्हणावं का? असा खोचक सवालही केला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा वारीत अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप-सत्ताधारी महायुतीच्या … Read more