शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर उपमुख्यमंत्री अजित दादांनी केली मोठी घोषणा
Ajit pawar farmer loan waiver महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ध्यात बोलताना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सरकार शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत आहे. योग्य वेळ आल्यावर कृषी कर्जमाफी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. हा मुद्दा सरकारच्या जाहीरनाम्यात असल्याने त्याची योग्य वेळ लवकरच येईल, असे … Read more