PM kisan 19th installment नमस्कार मित्रांनो आज आपण भारत सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही योजना केंद्र सरकारतर्फे चालवली जाते. योजनेचा उद्देश म्हणजे की देशातील छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी बँक खात्यामध्ये 6000 रुपये जमा केले जातात. भारतातील कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांचे आर्थिक हालत चांगली करण्यासाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा